Sant Janabai Information in Marathi | संत जनाबाई यांची माहिती

Rate this post

(Sant Janabai information in Marathi) या लेखात आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहे संत जनाबाई यांची माहिती व निबंध मराठी मध्ये (Sant Janabai information in Marathi). संत जनाबाईंची माहिती व निबंध मुलांसाठी महाविद्यालय मध्ये खूप उपयोगीचा आहे.

महाविद्यालयीन प्रकल्पासाठी किंवा शाळेसाठी संत जनाबाई मराठी (Sant Janabai information in Marathi)निबंधाचा उपयोग करू शकता.आमच्या ब्लॉग वर आणखी इतर सुद्धा विषयावर मराठी मध्ये निबंध उपलब्ध आहेत, तेहि तुम्ही पाहू शकता.

Sant Janabai Information in Marathi | संत जनाबाई माहिती मराठीत

संत जनाबाई या एक नामदेवांच्या समकालीन संत-कवयित्री होत्या. साक्षात पांडुरंग विठ्ठल प्रकट होऊन संत जनाबाईसाठी दळण दळीत असे. (Sant Janabai information in Marathi)

विठ्ठल भक्तीत मग्न असनाऱ्या संत जनाबाई होत्या त्यांना काव्यात्मक प्रतिभा देखील होती. दैवी धार्मिक श्लोकांची रचना त्यांनी अभंगाच्या रूपात केली. प्रेमामुळेच त्यांची भावनिक कविता भरुन गेली आहे. भक्तीवरील आधारीत असणाऱ्या कवितांमध्ये त्यांनी संगीतबद्ध केले होते. स्वतःला त्यांनी संत नामदेवाची जणी किंवा संत नामदेवाची दासी असे वर्णन केले होते. बहिष्कृत लोकांना पाणी देण्याचे काम जनाबाई करत होत्या. ती संत नामदेव यांच्या जवळचा भक्तां पैकी ती एक होती.

कौटुंबिक माहिती (Sant Janabai information in Marathi)

महाराष्ट्राच्या महान संत नामदेव यांच्या काळातील एक संत कवी म्हणजे संत जनाबाई. संत जनाबाई यांचा जन्म अंदाजे १२५८ साली परभणी जिल्ह्याच्या गोदावरी नदीच्या किनारी गंगाखेड या गावात झाला. संत जनाबाईच्या वडिलांचे नाव दमा आणि आईचे नाव करुंड बाई होते.


जनाबाई यांचे जीवन

संत सोनाबाई यांचे वडील तेली होते ते तेल काढण्याचे काम करीत. एके दिवशी त्यांना घेऊन पंढरपूरला दर्शनासाठी गेले .त्यावेळी जाबाईंचा मनात पांडुरंग देवाबद्दलं खूप भक्ती आणि प्रेम निर्माण झाले .भगवंताची भक्ती मनात जागृत झाली.

संत नामदेव विठ्ठल देवासमोर कीर्तन गात पायात घुंगरू बांधून नृत्य केले त्यावेळी सगळीकडे भक्ती पसरली होती. आपण उद्या कोणत्या गावाला जाणार आहोत असे जन बाई चा वडलांनी मुलीला विचारले माझे वडील अजून विठ्ठलाचा दर्शनाने तृप्त झालेले नाहीत त्यामुळे मला माहिती नाही असे संत जनाबाई म्हणाल्या.

जनाबाईच्या मनातही संत नामदेवांच्या प्रति अत्यंत आदर वाढला.जनाबाईचे वडील नामदेवांना म्हणाले कि “मी जनाबाईला तुमचा सेवेसाठी सोडतो”.त्या तुम्हाला मंदिराची पूजा अर्चा आणि स्वच्छ करण्यास मदत करतील.तिला माझ्यासोबत गावी यायचे नाही कारण तिचा मनात विठ्ठलनाथाची भक्ती जागृत झाली आहे. त्यांनी जनाबाईंना तिथेच ठेवले.

जनाबाईंचे मन भक्ती मध्ये रममाण व्हावे यासाठी नामदेवांनी जनाबाईंना दीक्षा दिली. जनाबाई विठ्ठलनाथाची पूजा करू लागल्या म्हणून त्या नामदेवांचा घरी राहिल्या.
हे सुद्धा वाचा – संत नामदेव यांची संपूर्ण माहिती (Sant Janabai information in Marathi )

शेणाच्या गोवऱ्यांची गोष्ट

एका शेजार्याला जनाबाईंच्या खूप हेवा वाटत होता. जेव्हा जेव्हा जनाबाई भजन गात असे तेव्हा तिने त्या माणसाला वाईट म्हंटले होते. त्या माणसाला जनाबाईंच्या बरोबर भांडण्याची संधी नेहमीच येत असे. जनाबाई मानत विठ्ठलनाथाचे नामस्मरण करत शेणाच्या गोवऱ्या थापत असे. कितीही चांगले वाईट शेजारी घडले तरीहि त्यांनी मनावर घेतले नाही.

इतक्या शिव्या देऊनही जनाबाई काही बोलत नाही म्हणून शेजाऱ्याने तीच शेणाच्या गोवऱ्या चोरण्याचे ठरवले. तिच्या शेणाच्या गोवऱ्या चोरत असताना जनाबाईने त्या शेजार्याला पकडले

पण त्या गोवऱ्या आपल्याच आहेत असा शेजारी सांगू लागला, त्या दोघांच्या भांडणात तिथे गर्दी जमली म्हणून शिपायांनी दोगांनाही राजा समोर न्हेले. राजासमोर हि शेजारी जनाबाईला लबाड म्हणू लागला व गोवऱ्या आपल्याच म्हणू लागला.

तेथे गेल्यावर राजाला वाटले कि आपण जनाबाईला शिक्षा देऊ म्हणून राजाने जनाबाईला सांगितले कि ह्यातल्या तुज्या गोवऱ्या कोणत्या ते सांग तेव्हाच कळेल कि कोण खरे कोण खोटे बोलत आहे.

मला काहीतरी खूण सांगा जेणेकरून मला समजेल कि त्या गोवऱ्या तुमचाच आहेत असे राजा म्हणाला. तेव्हा जनाबाई म्हणाल्या कि मी गोवऱ्या थापत असताना विठ्ठलाचे नाव घेते नीट शांतपणे ऐकल्यास माज नाम जपाची स्पंदने आत असतील त्यामुळे विठ्ठलनाथाचे नामस्मरण कानात होईल.

त्या गोवऱ्या राजाने उजव्या कानाजवळ ठेवल्या तर त्याच्यातून राजाने देवाचे नाव ऐकले. राजाने संत जनाबाईची भक्ती ओळखली आणि त्या गोवऱ्या जनाबाईला दिल्या. भक्तीचा चमत्कार पाहून राजा जाबाईचा पाय पडला तेव्हा संपूर्ण सभेत देवाचा जयघोष झाला.

जनाबाई यांनी गायलेले अभंग

संत जनाबाई यांनी कविता,ओव्या आणि अभंग गायिले आहेत. तिने एका कवितेमधून महत्वाकांक्षा दर्शविल्या आहेत. ती भगवान विठोबा ला सांगते कि मी पुढच्या जन्मात पक्षी, कुत्रा, मांजर , डुक्कर असलो तरी हरकत नाही. परंतु त्या प्रत्येक जीवनात संत नामदेवाची माझ्या कडून सेवा व्हावी आणि मी पंढरपूर पाहावे अशी माझी इच्छा आहे.

आणखीन एका कवितेत जनाबाईने भगवान विठोबाने प्रार्थना केली कि माजी एकच इच्छा पूर्ण करा कि माजी नम्र आराधना व सेवा स्वीकाराल माझे मन आणि डोळे तुमच्यावर केंद्रित करावे तुमचे नाव माझा ओठावर असावे.

संत नामदेवांनी जनाबाईबद्दल लिहिलेले अभंग स्पष्टपणे जनाबाईंचे मोठेपण समोर आणतात. नामदेवांनी जेव्हा तिला पाहिले त्यावेळी पासूनच तिला आपली बहीण म्हणून स्वीकारले.

जनाबाई यांच्या भक्तीची उदाहरणे

नामदेवांनी एकदा मोठे कर्ज उचले होते त्यानंतर ते संत ज्ञानेश्वर यांचा बरोबर उत्तर भारताचा यात्रेवर होते ज्या माणसाने नामदेवाने कर्ज दिले होते त्याने निर्णय घेतला कि संत ज्ञानदेव यांची संपत्ती ताब्यात घ्यावी त्या श्रीमंत माणसाची जनाबाईने विनवणी केली कि ती काही वेळातच सर्व पैसे परत करेल. कर्जाची परतफेड करण्यासाठी तिने रात्रंदिवस काम सुरु केले. एके दिवशी रात्री ती खूप कंटाळी होती आणि ती काम करताना झोपी गेली होती.

पण जेव्हा ती झोपेतून जागी झाली तेव्हा तिला तिच्यावर पांगरून दिसले आणि तिचा लक्षात आले कि तिचे काम कोणीतरी पूर्ण केले आहे. ते काम कोण करीत आहे हे पाहण्यासाठी दुसऱ्या रात्री झोपेचे सोंग घेतले त्या मूळे त्या काम करणाऱ्या व्यक्तीला ती पकडेल. त्या दिवशी झोपल्यावर तिने भगवान विठ्ठलाला पहिले आणि तिचे सर्व काम विठ्ठल करीत आहेत असे पहिले.

विठ्ठलना खूप थकल्यासारखे वाटले म्हणून जनाबाईने त्यांना घरी झोपवले सकाळी जेव्हा विठ्ठल जागे झाले तेव्हा ते परत मंदिरात चालले. या प्रक्रियेत त्यांचे दागिने जनाबाईंच्या घराचा मजल्यावर पडले सकाळी जेव्हा पुजाऱ्याने पाहीले तेव्हा मूर्तीवर दागिने न्हवते.

त्या वेळी पुजाऱ्याने असा निष्कर्ष काढला कि परमेश्वराचे दागिने कोणी तरी चोरले असावेत त्या नंतर पुजार्याला मंदिरात जवळच एक पांगरून दिसले. तेव्हा त्याला वाटले कि ते चोराचेच असावेत. जनाबाईंनी पुजार्याला सांगितले कि ते पांगरून तिचे आहेत/ त्या नंतर पुजारी तिच्या घरी गेले आणि त्यांनी शोधले आणि तिचा घरी त्यांना दागिने सापडले. पुजार्यांनी तिच्यावर चोरीचा आरोप केला.परंतु तिने पुजार्याला सांगितले कि आदल्यादिवशी परमेश्वर तिचा घरी झोपले होते आणि त्यांचे दागिने घरात राहिले असते. असे सांगितल्यावर लोक तिच्यावर हसू लागले. त्यांनी जनाबाईंना मारहाण केली आणि चोर ठरिवले.

लोकांनी तिला मारहाण केल्या मूळे तिच्या शरीरावर खोल जखमा झाल्या आणि रक्तस्त्राव झाला लोकांनी तिला लोखंडाचा खांबावर बसवून फाशी ची शिक्षा देण्यास ठरवले. तथापि ती सतत परमेश्वराचा नावाचा जप करीत शांत हसत राहिली. मंदिरातून जात असताना तिने विचारले कि तुम्हाला प्रभूचे शेवटचे दर्शन होऊ शकते का? जनाबाई मंदिराचा दरवाज्या जवळ अली पण दार कुलूप बंद असलेले आणि चावी सापडलेली पाहीले तेव्हा ती गाणे गाऊ लागली.

अचानक संपूर्ण मंदिर थर थर कापू लागले आणि गडगडाचा आवाज आला. विठ्ठल हसत उभे होते. जनाबाईने गाणे गाऊन विठ्ठलाची राजा घेतली आणि ती चंद्रभागा नदीच्या दिशेने चालली जिथे तिला फाशी दिली जाणार होती.ती लोखंडी खांबाजवळ गेली, तसा तो खांब वितळला आणि नदीत वाहू लागला.

जनाबाई यांचे निधन

नव्वद वर्षांच्या वयात पंढरपुर या तिर्थक्षेत्री जनाबाई विठ्ठलाच्या दारी शके १२७२ रोजी, ज्या दिवशी आषाढ कृष्ण त्रयोदशी होती त्या दिवशी समाधिस्थ झाल्या.

Conclusion | निष्कर्ष


Sant Janabai information in Marathi, Sant Janabai information ,Sant Janabai information in Marathi, Sant Janabai वरील तयार केलेली पोस्ट, मी माहिती पुस्तक आणि इंटरनेट वरील बाकी माहिती वरून घेतलेली आहे, वरील माहिती मध्ये याचा वापर केलेला आहे. त्यानुसार हि माहिती फक्त शालेय उपयोगासाठी याचा वापर केला तरी चालेल. आणि तुम्हाला वरील माहिती अथवा पोस्ट कशी वाटली याची नक्कीच post च्या वर review section मध्ये रेटिंग द्या. आणि तुम्ही post किंवा website बद्दल काही सूचना असतील तर आम्हाला [email protected] या केला तरी चालेल




Sharing Is Caring:

Professional content writer. Manage 5+ Marathi blogging website and manage 3 Marathi website with 3 lakh monthly traffic

Leave a Comment